भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी सार्वजनिक पदाचा दुरुपयोग करून ऊर्जा क्षेत्रात दलाली व भ्रष्टाचार केला – किशोर तिवारी यांची लोकायुक्तांकडे शपथपत्रीय तक्रार
Thursday, December 18, 2025
भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी सार्वजनिक पदाचा दुरुपयोग करून ऊर्जा क्षेत्रात दलाली व भ्रष्टाचार केला – किशोर तिवारी यांची लोकायुक्तांकडे शपथपत्रीय तक्रार
Monday, November 3, 2025
मनसेसोबतच्या युतीच्या निषेधार्थ शिवसेना (UBT) नेते किशोर तिवारी यांनी पक्षातून राजीनामा दिला
मनसेसोबतच्या युतीच्या निषेधार्थ शिवसेना (UBT) नेते किशोर तिवारी यांनी पक्षातून राजीनामा दिला
दिनांक: ३ नोव्हेंबर २०२५
https://youtu.be/jWtOjgBGtKc?
(किशोर तिवारी यांच्या विधानासाठी या लिंकवर क्लिक करा)
मनसेसोबतच्या युतीला विरोध करणारे शिवसेना (UBT) नेते किशोर तिवारी म्हणाले की यामुळे हिंदी भाषिक आणि मुस्लिमांचा विश्वास तुटेल आणि हे भाजपचे षड्यंत्र आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष आगामी महानगरपालिका निवडणुका एकत्र लढतील. त्यांनी या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिले होते मात्र उद्धव ठाकरे यांनी केराची टोपली दाखविली .
“मनसेशी युती करणे हानिकारक आहे”
तिवारी यांनी स्पष्टपणे सांगितले की मनसेशी युती केल्याने शिवसेना (यूबीटी) ला नुकसान होईल. अलिकडच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हिंदी भाषिक व अमराठी मतदार आणि मुस्लिम समुदायाकडून पक्षाला मोठा पाठिंबा मिळाला आणि जर मनसेसोबत सामील झाले तर हाच घटक त्यांच्यापासून दूर जाईल असा युक्तिवाद त्यांनी केला. राज ठाकरे यांच्या मनसेने यापूर्वी बिगर-मराठी आणि मुस्लिम समुदायांविरुद्ध मोहिमा सुरू केल्या आहेत असा आरोप तिवारी यांनी केला. कधीकधी हिंदी भाषिक लोकांवर हल्ले केले गेले तर कधीकधी मशिदींमधून होणाऱ्या अजानवरून वाद निर्माण केले गेले.
राज ठाकरे यांच्या मनसेकडे आता कोणतीही व्होटबँक नाही - किशोर तिवारी
किशोर तिवारी यांनी असेही म्हटले की मनसेकडे आता एक मजबूत व्होटबँक नाही.राज ठाकरे हे प्रत्येक निवडणुकीत भाडेपट्टीवर काम करतात व त्यांच्यावर कोहिनूर गिरणी प्रकरण इडी सिबिआई कडे प्रलंबित आहे . किशोर तिवारी म्हणाले की या युतीची चर्चा प्रत्यक्षात भाजपची चाल आहे. भाजपला शिवसेना (यूबीटी) कमकुवत करायची आहे आणि मुंबईसह ११ शहरांच्या महानगरपालिकांमध्ये त्यांचा पराभव करायचा आहे. तिवारी यांनी उद्धव ठाकरेंना भाजपच्या हातातील बाहुली न बनण्याचे आवाहन केले. त्यांचे असे मत आहे की शिवसेनेने (यूबीटी) काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांशी आपले संबंध मजबूत करावेत जेणेकरून विरोधी पक्षांची एकत्रित ताकद भाजपला आव्हान देऊ शकेल. तथापि, उद्धव ठाकरे यांनी तिवारींचा सल्ला ऐकला नाही आणि त्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडले. किशोर तिवारी म्हणतात की भविष्यात ते मोदी सरकारविरुद्ध जनआंदोलन सुरू करतील आणि शेतकरीविरोधी भाजप सरकारांना विरोध करतील.
===================================================
Sunday, November 2, 2025
पंतप्रधान अमृत योजनेत पांढरकवडा येथे ६५ कोटींचा भ्र्ष्टाचाराचे विष महायुतीने कालवले -किशोर तिवारी
पंतप्रधान अमृत योजनेत पांढरकवडा येथे ६५ कोटींचा भ्र्ष्टाचाराचे विष महायुतीने कालवले -किशोर तिवारी
दिनांक -१ नोव्हेंबर २०२५
असा होत आहे पांढरकवडा नगरीच्या पाणी पुरवडा योजनेत ६५ कोटींचा भ्रष्टाचार
यापूर्वी २००९ व २०१० मध्ये ४ कोटींची सुधारीत पाणी पुरवडा योजनेसाठी नवीन पाईप लाईन सायखेडा उमरी मार्गे पांढरकवडा येथील पाणी साठवण टाकी अशी टाकण्यात आली व त्यामध्ये तत्कालीन अधिकाऱ्यांनी यांनी राजकीय कंत्राटदारांच्या दबावात सरसकट तात्रिक चुकीच्या दृष्टीने टाकल्याने तशीच पडली असतांना ती तशीच सोडुन नव्याने भ्रष्टाचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येक घरात नळाचे शुद्ध पाणी या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी व ५० टक्के रक्कम मंत्री ,नगरपालिकेचे बाप लोक ,अधिकारी खाण्यासाठी मार्च २०२४ मध्ये नवीन निविदा आदीवासी भाग असल्यामुळे निर्धारीत नियमांचा १० टक्के रक्कम जास्त करून ६४ कोटी २० लाखावर रक्कमेची निविदा लपून न प्रकाशीत होणाऱ्या व निवडलेले ५० टक्के कमीजण देणारे अती भ्रष्ट कंत्राटदार यांनी सगळीकडे २० टक्के कमी दार देतात मात्र या ठिकाणी खाणारे महायुती मध्ये तीन पक्ष असल्याने १५ ते १२ टक्के जास्त दराने टेंडर भरले व याना कमीशनचा दर ठरविण्यासाठी चर्चेला बोलाविण्यात या चर्चेत टक्केवारीचा ऑडीओ सुद्धा उपल्बध आहे .त्यानंतर ८ टक्के सरकारी किमतीच्या वर हे टेंडर अधिकार नसतांना देण्यात आले मात्र मुंबईचे अधिकारी यांनी पैसे कमी खा आम्ही वाढीव रक्कम ४ कोटी देणार नाही असा फतवा काढला व वाढीव रक्कमेसाठी कोणत्या बँकेतून वा सरकारी यंत्रेणेमधून कर्ज घ्यावे हे सुद्धा कळविले यावेळी सरकारने आदिवासी विकास निधीचा वापर यासाठी केल्यास तो केंद्राच्या आदेशाचे उलंघन होईल अशी ताकीद दिली मात्र केंद्र व राज्य सरकार यांना न मोजणारे जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्री यांच्या दिग्रस येथील नगर पालिकेचे कुख्यात मुख्याधिकारी याना पांढरकवडा येथे मुख्याधिकारी व प्रशासक तसेच जिल्हाधिकारी यांचे अधिकार देऊन खास नियुक्ती केली व त्यांनी आदीवासी विकास निधी २ कोटी ११ लाख आदिवासी प्रभागात ७ वर्षापासुन प्रलंबित कामे बाजूला सारून अभूतपुर्व शून्य टक्के काम झालेल्या कंत्राटदारांची बिले देण्यासाठी वापरली मात्र काही नगरपालिकेच्या बापांना कमीशन कंत्राटदाराने न दिल्याने त्यांनी चक्क दिग्रस वाल्या चोर मुख्याधिकाऱ्याला त्याच्या कॅबिनमध्ये मारहाण केली त्याचा वीडियो किशोर तिवारी यांनी जोडला आहे .
विरोधकांशी मांडवनी केल्याने असा झाला भ्रष्टाचार
पांढरकवड्याच्या जनतेनी २००९ मध्ये नळ योजनेत भ्र्ष्टाचार झाल्यामुळे भ्र्रष्टाचाराचा कर्दनकाळ बच्चू कडु यांच्या आवाहनाला दाद देऊन नवीन रक्ताला निवडून दिले व भाजपला प्रमुख विरोधी पक्ष याची जबाबदारी दिली मात्र त्यांचा हा अनुभव निराशेचा ठरला कारण ४ कोटीची योजना ७० कोटींच्या घरात नेल्यावर जल जीवन निगम यांनी कंत्राटदाराने पहिले ज्या सायखेडा धरणातून पाणी घ्यावयाचे आहे त्या ठिकाणी उंची असलेली साठवण विहीर निरीक्षक भिंत ,उमरी येथे हेड कायम ठेवण्यासाठी ४५ हजार क्षमता असलेला तान्त्रीक उंची हेड पांढरकवडा येथे पाणी शुद्ध केल्यानंतर सर्व टाकीमध्ये जाणार याची व्यवस्था पूर्ण करा असा नियम असतांना नगरपरिषदेने सायखेडा येथे २० टक्के उमरीयेथे ५ टक्के कामे झाल्यानंतर २८ कोटींची इतर कामांची देयके द्रुत गतीने जिल्ह्याधिकारी ,पालक मंत्री तसेच त्यांचे उजवा हात असलेले दुबई सट्टाकिंग यांच्या दबावाने काढण्यात आली व ही देयके काढतांना अधिकाऱ्यांनी ही बाब लिहून ठेवली आहे . १० कोटी रुपयाची देयके मागील महिन्यांत नगरपरिषद निवडणुकीत वाटण्यासाठी विशेष घाटंजी वरून मुख्याधिकारी आणून काढली गेली आहेत .मागील पाणी पुरवडा योजनेत मागील १० वर्षापासून पडून असलेली पाईपलाईनची जूने पाईप नवीन करून बिल काढण्यासाठी पांढरकवड्याच्या विकास पुरुषांचा सल्ला भाडेपट्टीने घेण्यात असल्याचे सुद्धा किशोर तिवारी यांनी आपल्या शपथपत्रावर केली आहे.ज्यांनी मागच्या ७ वर्षात सर्व सत्ताधारी पक्षाला खिशात ठेऊन चक्क पैसे वाटुन निवडणूक जिंकली ते दानशूर दुबई सट्टा किंग यांनी नगरपरिषद निवडणूक ३ महिने पुढे ढकला आम्ही ७० कोटी रुपयाची देयके कागदावर सुधारीत नळ योजना पूर्ण झाली हे दाखवुन मुंबई दिल्ली गाठल्याने ही तक्रार शपथपत्रावर देत असल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे .
============================================
Saturday, September 20, 2025
विदर्भाच्या शेतकरी विधवा दिवाळीत देवाभाऊंच्या बंगल्यावर २० लाखाचा देवाभाऊंचा डबल बेड दर्शनाला जाणार
विदर्भाच्या शेतकरी विधवा दिवाळीत देवाभाऊंच्या बंगल्यावर २० लाखाचा देवाभाऊंचा डबल बेड दर्शनाला जाणार
दिनांक -२१ सप्टेंबर २०२५
सध्या महाराष्ट्रावर १० लाख कोटीचे विक्रमी कर्ज झाले आहे तसेच राज्यात ६३ लाख हेक्टर मध्ये खरीपाची पिके पूर्णपणे बुडाली आहे व शेतकऱ्यांचे कमीत कमी ४० हजार कोटींचा लागवड खर्च बुडाला आहे त्यातच सरकारी व सहकारी बँकांनी यावर्षी निर्धारीत लक्ष्याच्या फक्त ४० टक्के पीककर्ज वाटप केले आहे शेतकऱ्यांनी बहुतेक पीककर्ज मायक्रोफायनान्स ,बजाज फायनान्स ,महिंद्रा फायनान्स ,नागरी पत संस्था यांच्या कडुन २४ टक्के वार्षीक व्याजाने घेतले आहे या अभुतपुर्व संकटामुळे दररोज महाराष्ट्रात ७ ते ८ शेतकरी आत्महत्या करीत आहेत मात्र सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारी मध्ये व्यस्त आहेत तर आमचे देवाभाऊ शेकडो कोटींच्या जाहीराती करण्यात व्यस्त आहेत अशी खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली .
"मुख्यमंत्री देवाभाऊ महाराष्ट्र लूट दर्शन यात्रा " मध्ये सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे कुंकू पुसलेल्या शेतकरी विधवा वर्षा बंगल्यासोबत सोबत नंदनवन आणि देवगिरी बंगला ,सिल्वर ओक बंगला ,मातोश्री नवीन व जुने ,कष्टाने मोलमजुरीकरून मराठी जनतेसाठी निवारा देण्यासाठी तयार केलेल्या राज ठाकरे यांच्या "शिवतीर्थावर " सुद्धा देव दर्शन करतील पार्वतीला ऑटो रिक्शा चालक वाहक एकेकाळी असलेले मराठा नेते एकनाथराव शिंदे व प्रतापराव नाईक यांच्या पुण्यभुमीचे दर्शन घेतील .या "महाराष्ट्र लूट दर्शन यात्रा "आलेल्या शेतकरी विधवा बहुतेक बंजारा ,मराठा ,ओबीसी ,आदीवासी, दलीत असल्यामुळें यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांची व्यवस्था आपल्या स्वतःच्या मालकीच्या फ्लॅट मध्ये करणार आहेत तसेच या "महाराष्ट्र लूट दर्शन यात्रा " करण्यासाठी कृषी विभागाला विशेष अनुदान सर्व शेतकरी विधवांना विश्व बँकेच्या १० हजार कोटीच्या कर्जातुन करावी अशा सूचना दत्तात्रय भरणे हे देणार असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली .
=======================================================================
Monday, September 8, 2025
महाराष्ट्रातील कंत्राटदारांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखा-किशोर तिवारी-कामाआधीच घेतलेले कमिशन परत करण्याचे नेत्यांना आवाहन
महाराष्ट्रातील कंत्राटदारांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखा-किशोर तिवारी-कामाआधीच घेतलेले कमिशन परत करण्याचे नेत्यांना आवाहन
Tuesday, September 2, 2025
निखिल गडकरी और सारंग गडकरी:भारत के इथेनॉल बाज़ार में 0.६ % से भी कम हिस्सेदारी होने के बावजूद यह असत्य कोण फैला रहा है -किशोर तिवारी
निखिल गडकरी और सारंग गडकरी:भारत के इथेनॉल बाज़ार में 0.६ % से भी कम हिस्सेदारी होने के बावजूद यह असत्य कोण फैला रहा है -किशोर तिवारी
तारीख -३ सितंबर २०२५
सूचना युद्ध के युग में, धारणाएँ अक्सर वास्तविकता पर भारी पड़ती हैं इसका अनुभव मुझे नितिन गडकरी के खिलाफ जो उन्हके पुत्र निखिल गडकरी और सारंग गडकरीएक सुनियोजित विवाद का केंद्र बन गए हैं उनके पारिवारिक नाम और इथेनॉल क्षेत्र में उनके प्रवेश ने उन्हें राजनीतिक प्रतिद्वंद्वियों, विदेशी लॉबी और भ्रामक सूचना देने वाली मशीनों के लिए आसान निशाना बना दिया है लेकिन मैंने जब इस घृणित प्रचार का सत्य जानना प्रयास किया तो यह तथ्य स्पष्ट होते हुए जो आज किसान नेता और विपक्ष की प्रमुख आवाज किशोर तिवारी ने दुनिया सामने रखे जो हर भारतीय को समझना जाहिएनिखिल गडकरी और सारंग गडकरी इथेनॉल व्यवसाय भारत के कुल इथेनॉल उत्पादन में 0.६ % से भी कम का योगदान करते हैं। वे शीर्ष २० उत्पादकों में भी नहीं आते। उनकी कंपनियाँ विविध उद्यम हैं, जिनके समेकित राजस्व में इथेनॉल का योगदान केवल ५ -१ ० % है। भारत की हरित ईंधन क्रांति पर पिछले ४० साल्से खुली चर्चा करने वाले नितिन गडकरी को ध्रुवीकृत माहौल में, देश के ऊर्जा भविष्य को नियंत्रित करने वाले एकाधिकारवादियों के षड़यंत्र रूप में सामने आ रहा है। जब मै इस सुनियोजित विवाद का सत्य देखता हूँ तो वह एक कॉर्पोरेट घोटाला नहीं, बल्कि पश्चिमी तेल माफिया द्वारा चलाया जा रहा एक गहन सरकारी अभियान है जो भारत की इथेनॉल क्रांति को बदनाम करने के लिए बेताब है, जिससे उनके वैश्विक पेट्रो-डॉलर प्रभुत्व को खतरा है यह गंभीर सत्य किशोर तिवारी उजागर किया है '.
भारत में इथेनॉल: एक नीति-संचालित आवश्यकता बल देना गुनाह साबित हो रहा है
भारत सरकार ने का पंतप्रधान मनमोहन सिंग के कल में लक्ष्य २०२५ तक २० % इथेनॉल मिश्रण (ई20) करना है। इसके लिए इथेनॉल उत्पादन में बड़े पैमाने पर वृद्धि की आवश्यकता अपर जोर दिया । इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए, चीनी मिलों, कृषि उद्योगों और निजी कंपनियों को इथेनॉल उत्पादन में विविधता लाने के लिए प्रोत्साहित किया गया। देश भर में सैकड़ों कंपनियाँ इसमें शामिल हैं। इनमें से, सियान एग्रो इंडस्ट्रीज (निखिल गडकरी से जुड़ी) और मानस एग्रो (सारंग गडकरी से जुड़ी) बहोत छोटी कंपनियाँ शामिल है जो राष्ट्रीय इथेनॉल उत्पादन में 0.६ % से भी कम सियान और मानस मिलकर भारत के इथेनॉल उत्पादन में एक अंश का योगदान करते हैं लेकिन नितिन गडकरी १०० टक्का बदनाम किया जा रहा । इंडियन ऑयल, हिंदुस्तान पेट्रोलियम और प्रमुख चीनी समूह जैसी दिग्गज कंपनियाँ इस क्षेत्र में अपना दबदबा बनाए हुए हैं।आलोचकों का दावा है कि सियान एग्रो का जून २०२५ का राजस्व जून २०२४ की तुलना में "बढ़ा-चढ़ाकर" बताया गया जा रहा लेकिन सच्चाई यह है कि उनकी सहायक कंपनियों का अधिग्रहण सितंबर २०२४ में किया गया था। स्वाभाविक रूप से, जून २०२५ के समेकित परिणामों में वे अधिग्रहण शामिल हैं, जबकि जून २०२४ के परिणामों में नहीं। कोई भी लेखाकार इस बात की पुष्टि करेगा कि यह मानक समेकन है, हेरफेर नहीं है यह चौकानेवाली बात आज किशोर तिवारी दुनिया के सामने रखी
अगस्त -सितम्बर २०२५ यह षड़यंत्र किसलिए
अगर आंकड़े स्पष्ट रूप से साबित करते हैं कि गडकरी के बेटे बड़े क्षेत्र में छोटे खिलाड़ी हैं, तो इतना शोर क्यों है? इसका जवाब उनके व्यवसायों में नहीं, बल्कि उनके पिता की राजनीति में है।नितिन गडकरी पिछले ४० सालसे भारत में इथेनॉल के सबसे मुखर समर्थक रहे हैं। उन्होंने लगातार वैश्विक तेल हितों को उठाया है, स्वच्छ विकल्पों, ग्रामीण सशक्तिकरण और आत्मनिर्भरता की वकालत की है। इथेनॉल मिश्रण को बढ़ावा देकर, वे पश्चिमी तेल माफिया को सीधे चुनौती देते हैं जो एक ऐसा गिरोह जो भारत के बड़े पैमाने पर कच्चे तेल के आयात पर फलता-फूलता है जीनके आसपास दशकों से, वैश्विक व्यवस्था तेल के इर्द-गिर्द घूमती रही है। पेट्रो-डॉलर प्रणाली ऊर्जा व्यापार में पश्चिमी प्रभुत्व सुनिश्चित करती है। अगर भारत में इथेनॉल का विस्तार किया जाए, तो यह निर्भरता कम हो जाती है। इथेनॉल मिश्रण में हर १ % की वृद्धि तेल आयात से अरबों डॉलर की बचत में तब्दील हो जाती है। इसे २० % से गुणा करें, और आप समझ जाएँगे कि वैश्विक तेल लॉबी इस निर्णय से किसलिए घबराई हुई हैं।लेकिन संघ विरोधी अच्छे पत्रकार अपने आप को गंदी राजनीति में, किसी नेता को बदनाम करने का सबसे आसान तरीका अपनाते है निर्दोष परिवार को निशाना बनाना है बहित ही दुर्भाग्यपूर्ण है ,तिवारी इस इथेनॉल विवाद पर अपनी बेबाक राय रखी ।
तेल माफिया नितिन गडकरी के खिलाफ षड़यंत्र कैसे रच रहे है
पश्चिमी तेल माफिया जानता है कि इथेनॉल उनके मुनाफ़े के लिए ख़तरा है। अगर भारत २० % मिश्रण हासिल कर लेता है तो भारत को विदेशी मुद्रा में सालाना करीबन ६ अरब डॉलर की बचतहोने वाली है और कृषि उपज के लिए एक नया, स्थिर बाज़ार मिलेगा। किशोर तिवारी ने कहा क्या उद्यमिता को अपराध मानते है और इस विवाद के मूल में एक खतरनाक सवाल है: क्या राजनेताओं के बच्चों को उद्यमिता से प्रतिबंधित कर दिया जाना चाहिए?,निखिल गडकरी और सारंग गडकरी को किसी भी नागरिक की तरह व्यवसाय चलाने का पूरा अधिकार है। उनके संचालन पर भी अन्य लोगों की तरह ही कानून, ऑडिट और खुलासे लागू होते हैं। केवल इथेनॉल क्षेत्र में मौजूद होने के कारण उन्हें बदनाम करना न्याय नहीं, बल्कि पूर्वाग्रह है।अगर उनके व्यवसायों की राष्ट्रीय हिस्सेदारी ५० % होती, तो जाँच समझ में आती। लेकिन 0.६ % से भी कम होने पर, यह आक्रोश बेतुका है। यह भ्रष्टाचार का नहीं है। यह राजनीतिक बदनामी का है ,तिवारी आगे कहा। नितिन गडकरी यह साफ और स्पष्ट विचारधारा के इंसान है उन्हें १९७४ से करीब जानता हूँ और मुझे मेरा विवेक बाध्य करता है की मुझे यह सत्य बारबार बोलना चाहिए बिकी हुई मीडिया उसे कितनाभी दबाएँ ,तिवारी आखरी में जोड़ा।
==============================







