कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी : सरकारने सी. सी. आई .ची महाराष्ट्रात सर्वसंकलन केंद्रावर दिवाळीपूर्वी खरेदी सुरु करावी -किशोर तिवारी
Wednesday, October 28, 2020
कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी : सरकारने सी. सी. आई .ची महाराष्ट्रात सर्वसंकलन केंद्रावर दिवाळीपूर्वी खरेदी सुरु करावी -किशोर तिवारी
Wednesday, September 2, 2020
टिप्पेश्वर अभयारण्यग्रस्तांचे "वाघापासुन वाचवा आंदोलन - नाकर्त्या वनविभागावर हजारो गावकरी भडकले
टिप्पेश्वर अभयारण्यग्रस्तांचे "वाघापासुन वाचवा आंदोलन - नाकर्त्या वनविभागावर हजारो गावकरी भडकले
दिनांक - २ सप्टेंबर २०२०
टिप्पेश्वर अभयारण्य लगतच्या सुमारे ८२ गावामध्ये दररोज वाघांचे सहज दर्शन होत असुन कोपामांडवी आंतरवाडी कोबाई सुन्ना सुसरी पेंढरी अर्ली घुबडी भीमकुंड सावरगाव गाव मंगी सगदा सावंगी भीमकुंड गणेरी दर्यापूर रामपूर कोदोरी जाम भाड उमरी टिटवी बोथ लिंगटी बहात्तर येथील सुमारे ४० हजारावर शेतकरी शेतमजूर आपले शेकडो गाई बैल बकऱ्या वाघांच्या भक्षक झाले असुन यावर्षी वाघ व मनुष्य हा संघर्ष प्रचंड वाढला असुन कोपामांडवी आंतरवाडी कोबाई परीसरात वनखात्याच्या अधिकाऱ्यांवर आदीवासी प्रचंड भडकले असल्यामुळे मागच्या महीन्यात १८ निरपराथ आदीवासी महीला व नागरीकांवर पोलीसांनी एकतर्फी कारवाई करून खटले सुद्धा असल्याचा आरोप शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्याजवळ नागरीकांनी केला तेंव्हा त्यांनी टिप्पेश्वर अभयारण्यग्रस्तांचे "वाघापासुन वाचवा आंदोलन" याची माहिती नितीन काकोडकर प्रधान वन संरक्षक अभयारण्य दिली मात्र जोपर्यंत वाघांचा बंदोबस्त होत नाही आम्ही आंदोलन घेणार नाहीत असा निर्धार कोपामांडवी आंतरवाडी कोबाई सुन्ना सुसरी पेंढरी अर्ली घुबडी भीमकुंड सावरगाव गाव मंगी सगदा सावंगी भीमकुंड गणेरी दर्यापूर रामपूर कोदोरी जाम भाड उमरी टिटवी बोथ लिंगटी बहात्तर येथील सुमारे ४० हजारावर शेतकरी शेतमजूर सहभाग घेतला .
शेतकरी नेते हणमंतु किष्टू कायपेल्लीवर ( सरपंच) कोपामांडवी यावेळी सांगितले की अख्या टिप्पेश्वर अभयारण्य वन खात्याचा दुर्लक्षामुळे संपूर्ण नसले असुन आता मध्ये गवत चारा नसल्यामुळे व सर्वीकडे तरोटा व काटेरी विषारी झाडे वाढल्यामुळे सर्व हरीण रोही डुकर इतर वाघांचे भक्षक बाहेर आल्यामुळे आता सर्वच वाघ आमचे बैल गाई व बकऱ्या खात आहेत मात्र आता ते शेतात येऊन हल्ले सुद्धा करीत आहेत .
आजच्या आंदोलनात आंतरवाडी जेंव्हा किशोर तिवारी यांनी भेट दिली त्यावेळी वाघ एका शेतात बसला होता तर टिप्पेश्वर अभयारण्यग्रस्तांचे उपोषण चालू होते त्याच वेळी दूर वन कर्मचारी सुद्धा उभे होते मात्र एकही अधिकारी लिहेपर्यंत आला नव्हता या आंदोलनात विकास मोहन क्षीरसागर भुजंग पांडू मेश्राम संजय भुमंना पडगंतीवर अनिल येरमे अशोक गणपत कोरचे प्रलाड वाघ धूर्वे पांडुरंग सूर्यभान आत्राम रामकिसन बापूराव आत्राम लालू भुरू टेकम गजू रामजी मेश्राम कृष्णा नागोराव कणांके लींगा किसन गेडाम नयन घोडे चंद्र मसराम व्यंकटेश दादांजे सुरेश दाडांजे निलेश तोडसाम महादेव सिदाम रवींद्र मेश्राम यादव तोडसाम कैलास टेकाम महादेव मेश्राम लिंगा पांडू मेश्राम इंद्रा भुसन अनाके विनोद मसराम कोल्हे मनोहर कोर्वते रामराव वेट्टी संजू कोवे बळीराम उके श्रीदन दडांजे भीमराव डदांजे झित्रुजी मेश्राम भास्कर कुमरे भास्कर तोडसाम यांनी सहभाग घेतला .
आपण लवकरच टिप्पेश्वर अभयारण्य वन खात्याचा दुर्लक्षामुळे संपूर्ण नसले असुन आता मध्ये गवत चारा नसल्यामुळे व सर्वीकडे तरोटा व काटेरी विषारी झाडे वाढल्यामुळे सर्व हरीण रोही डुकर इतर वाघांचे भक्षक बाहेर आल्यामुळे आता सर्वच वाघ आमचे बैल गाई व बकऱ्या खात हा गंभीर मुद्दा असल्याचा मुख्यमंत्र्याच्या दरबारात नेणार असुन लवकरच खाबू अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन तिवारी यांनी यावेळी दिले मात्र या कोपामांडवी आंतरवाडी कोबाई सुन्ना सुसरी पेंढरी अर्ली घुबडी भीमकुंड सावरगाव गाव मंगी सगदा सावंगी भीमकुंड गणेरी दर्यापूर रामपूर कोदोरी जाम भाड उमरी टिटवी बोथ लिंगटी बहात्तर येथील सुमारे ४० हजारावर शेतकरी शेतमजूर असंतोष भडकणार असा इशारा आदिवासी नेते अंकित नैताम यांनी यावेळी दिला .
=================================================================
Thursday, August 27, 2020
किशोर तिवारी यांनी यवतमाळ जिल्हा आरोग्य सेवेचे बैठकीत काढले वाभाडे -एकही फवारणी विषबाधेमुळे शेतकऱ्याचा बळी जाणार नाही याची जिल्हा आरोग्य यंत्रणेने काळजी घ्यावी
किशोर तिवारी यांनी यवतमाळ जिल्हा आरोग्य सेवेचे बैठकीत काढले वाभाडे -एकही फवारणी विषबाधेमुळे शेतकऱ्याचा बळी जाणार नाही याची जिल्हा आरोग्य यंत्रणेने काळजी घ्यावी
दिनांक - २८ ऑगस्ट २०२०
एकीकडे कोरोना हा जिल्ह्यात कळस गाठत आहे आता ग्रामीण भागात प्रचंड कोरोना बाधित मिळत आहेत त्याच बरोबर प्रचंड प्रमाणात डेंगू व इतर ताप व साथीच्या आजाराचे रुग्ण शहरी व ग्रामीण भागात असुन सरकारी दवाखान्यात कोरोनाची टेस्ट व विलगीकरण करतात या भीतीने जात नसुन सर्व खाजगी रुग्णालयात जात आहेत त्यामुळेच घरोघर जाऊनही लोक आजार सांगत नसुन अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र मागील ३ महिन्यापासून ओसाड पडले आहेत त्यातच कोलगाव सारख्या अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक महिन्यांपासून फरार आहेत व ज्या डिलेव्हरी दवाखान्यात दाखविल्या आहेत त्यासर्व घरीच झाल्याचा खळबळजनक खुलासा करीत जिल्ह्या आरोग्य अधिकारी स्वतःच आजारी राहत असल्यामुळे त्यांना विश्राम द्यावा अशी विनंतीही वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा घेतल्यानं म्हटले यावेळी प्रामुख्याने आरोग्य, कृषी, शिक्षण यांचा या विषयाच्या प्रामुख्याने समावेश होता.
Friday, March 27, 2020
Covid-19 OutBreak-Farm Activist Kishor Tiwari Demand Relief Package for Agriculture
========================================
=============================
Sunday, March 22, 2020
कोरोना वायरसशी भारताची झुंज :भारत सरकारने बेरोजगार झालेल्या सर्वांना केरळ ,उत्तर प्रदेश राज्यासारखी आर्थिक मदत तात्काळ द्या -किशोर तिवारी
Friday, March 20, 2020
कोरोना वायरसशी भारताची झुंज :असंघटित कामगार व शेतमजुरांनाही उपासमार टाळण्यासाठी आर्थिक मदत तात्काळ द्या -किशोर तिवारी
Sunday, March 15, 2020
अनुसुचित जाती जमाती व इतर मागास वर्गाची जात -जमातीनुसार जनगणना करणे काळाची गरज -किशोर तिवारी
दिनांक-१६ मार्च २०२०
या देशात त्याच बरोबर महाराष्ट्रात दशवार्षिक जनजगना ज्याला नॅशनल सेन्सस म्हणतात यामध्ये जीवनातील सर्वच बाबींचा संपुर्ण डेटा फारच सायंटिफिक रीतीने कामचुकार कंत्राटी लोकांकडुन करण्यात येतो मात्र यावेळी माली समाजाचे कॉपी राईट्स बुक केलेल्या पुनर्वसीत नेत्याने मागास वर्गाची जाती निहाय जणगणना व्हावी अशी मागणी विधान भवनाच्या सभागृहात करून सोडून दिली मात्र राष्ट्रीय जनगणना २०१०च्या पद्धतीनेच होत आहे केंद्रात या मागणीचा पाठपुरावा मात्र कोणीच करीत नाही हे दुर्भाग्य आहे मात्र अनुसुचित जाती जमाती व इतर मागास वर्गाची जात -जमातीनुसार करणे स्वातंत्र्यच्या ७० वर्षांमध्ये अत्यंत गरजेचे झाले व २०२०ची जनजगना ज्याला नॅशनल सेन्सस म्हणतात अनुसुचित जाती जमाती व इतर मागास वर्गाची जात -जमातीनुसार अशी मागणी अतिवंचित आदीवासी कोलाम -पारधी ,अतिवंचित जातीमधील मादगी बुरुड मांग तसेच इतर मागासवर्गीय जातींमध्ये एकूण 350 जातींमधील होरपडलेल्या जातींचा लढा लढणारे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे =========================================================================================================================================





