Saturday, September 20, 2025

विदर्भाच्या शेतकरी विधवा दिवाळीत देवाभाऊंच्या बंगल्यावर २० लाखाचा देवाभाऊंचा डबल बेड दर्शनाला जाणार

विदर्भाच्या  शेतकरी  विधवा  दिवाळीत देवाभाऊंच्या बंगल्यावर २० लाखाचा देवाभाऊंचा डबल बेड  दर्शनाला जाणार 

दिनांक -२१ सप्टेंबर २०२५

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या आदेशाने सरकारने मुंबईतील मलबार हिल येथील वर्षा बंगल्याचे डबल बेड गादी, सोफा  पुरवठा करण्यासाठी निविदा मूल्य २०.४७ लाख संदर्भ आयडी २५०९१७४१७१२०० ने काढली असुन त्याचवेळी संदर्भ आयडी २५०९१७४१२४३०० ने वर्षा बंगल्याचे शेड, स्वयंपाकघर प्लॅटफॉर्म, सी. काँक्रीट आणि विविध कामांचे  नूतनीकरण करण्यासाठी निविदा मूल्य १९.५३ लाख त्याचबरोबर संदर्भ आयडी २५०९१८४९३५३० ने वर्षा बंगल्याचे प्लास्टर आणि रंगकाम करण्यासाठी  संदर्भ आयडी २५०९१८४९३५३० ने निविदा मूल्य १९.८७ लाख एकूण ६० लाखाचे टेंडर देवाभाऊंच्या सेवेत काढले आहेत ,हे सर्व काम ३० सप्टेंबर पर्यंत पूर्ण करावयाचे आहे यापुर्वी माननीय मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यामध्ये तसेच नंदनवन आणि देवगिरी बंगला, महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान, मलबार हिल, मुंबई येथे केटरिंग सेवांचा पुरवठा करण्यासाठी संदर्भ आयडी २५०४०९४८३४३० ने १०.२२ कोटी ची २९ एप्रिल २०२५ पूर्वी करण्यात आली आहेत त्यापुर्वी मागील ५ वर्षात मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर २० कोटी रुपये खर्च झाले आहेत आता आपल्या देवाभाऊ २० लाखाचा पलंग व गादी पाहण्यासाठी मागील डिसेंबर महिन्यांपासून शेतकरी आत्महत्या केलेल्या देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणी विशेष बसने "दर्शन यात्रा " काढुन मुंबईला भेट देणार असल्याची माहीती "मुख्यमंत्री देवाभाऊ महाराष्ट्र लूट दर्शन यात्रा " संयोजक शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी दिली . 

सध्या महाराष्ट्रावर १० लाख कोटीचे विक्रमी कर्ज झाले आहे तसेच राज्यात ६३ लाख हेक्टर मध्ये खरीपाची पिके पूर्णपणे बुडाली आहे व शेतकऱ्यांचे कमीत कमी ४० हजार कोटींचा लागवड खर्च बुडाला आहे त्यातच सरकारी व सहकारी बँकांनी यावर्षी निर्धारीत लक्ष्याच्या फक्त ४० टक्के पीककर्ज वाटप केले आहे शेतकऱ्यांनी बहुतेक पीककर्ज मायक्रोफायनान्स ,बजाज फायनान्स ,महिंद्रा फायनान्स ,नागरी पत  संस्था यांच्या कडुन २४ टक्के वार्षीक व्याजाने घेतले आहे या अभुतपुर्व संकटामुळे दररोज महाराष्ट्रात ७ ते ८ शेतकरी आत्महत्या करीत आहेत मात्र सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारी मध्ये व्यस्त आहेत तर आमचे देवाभाऊ शेकडो कोटींच्या जाहीराती करण्यात व्यस्त आहेत अशी खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली . 

 "मुख्यमंत्री देवाभाऊ महाराष्ट्र लूट दर्शन यात्रा " मध्ये सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे कुंकू पुसलेल्या शेतकरी विधवा वर्षा बंगल्यासोबत  सोबत नंदनवन आणि देवगिरी बंगला ,सिल्वर ओक बंगला ,मातोश्री नवीन व जुने ,कष्टाने मोलमजुरीकरून मराठी जनतेसाठी निवारा देण्यासाठी तयार केलेल्या राज ठाकरे यांच्या "शिवतीर्थावर " सुद्धा देव दर्शन करतील पार्वतीला ऑटो रिक्शा चालक वाहक एकेकाळी असलेले मराठा नेते एकनाथराव शिंदे व प्रतापराव नाईक यांच्या पुण्यभुमीचे दर्शन घेतील .या "महाराष्ट्र लूट दर्शन यात्रा "आलेल्या शेतकरी विधवा बहुतेक बंजारा ,मराठा ,ओबीसी ,आदीवासी, दलीत असल्यामुळें यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांची व्यवस्था आपल्या स्वतःच्या मालकीच्या फ्लॅट मध्ये करणार आहेत तसेच या "महाराष्ट्र लूट दर्शन यात्रा " करण्यासाठी कृषी विभागाला विशेष अनुदान सर्व शेतकरी विधवांना विश्व बँकेच्या १० हजार कोटीच्या कर्जातुन करावी अशा सूचना दत्तात्रय भरणे हे देणार असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी यावेळी दिली . 

=======================================================================

Monday, September 8, 2025

महाराष्ट्रातील कंत्राटदारांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखा-किशोर तिवारी-कामाआधीच घेतलेले कमिशन परत करण्याचे नेत्यांना आवाहन

महाराष्ट्रातील कंत्राटदारांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखा-किशोर तिवारी-कामाआधीच घेतलेले कमिशन परत करण्याचे नेत्यांना आवाहन


प्रतिनिधी यवतमाळ 

राज्यातील हजारो कंत्राटदारांची कोट्यवधीची देयके प्रलंबित आहे. पैसे न मिळाल्याने अडचणीत आलेले कंत्राटदार आता आत्महत्या करीत आहे. या आतमहत्या थांबवा तसेच कामाआधीच कंत्राटदारांकडून घेतलेले ३० टक्के कमिशन तत्कालीन आमदार, खासदार तसेच नेत्यांनी परत करावे असे आवाहन शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केले आहे. 

महाराष्ट्रात नोकरशाहीने खर्चाचे ताळमेळ जपण्याचे व आपले सनदी कामे नीट करण्याची घटनात्मक  शपथ घेतली आहे, तरीही कोणतीही अर्थ संकल्पीय तरतूद नसतांना सुमारे २ लाख कोटींची कामे २०२४ च्या विधानसभा निवडणुकी पुर्वी निविदा काढून देण्यात आली. तत्कालीन सर्व पक्षाच्या लोक प्रतिनिधींनी या कंत्राटदाराकडून कमीतकमी ३० टक्के कमिशन घेतले असुन देयके न मिळाल्याने प्रत्येक आठवड्यात कमीत कमी दोन कर्जबाजारी कंत्राटदार आत्महत्या करीत आहे. या कंत्राटदारांना वाचविण्यासाठी ५० हजार कोटी कमीशनपोटी हात उसने घेतलेले परत करावे अशी कळकळीची विनंती शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी देवाभाऊला  केली आहे. यामुळे निरपराथ लहान कंत्राटदारांच्या आत्महत्या थांबतील असेही त्यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. ५० हजार कोटी कमीशन घेणाऱ्यांमध्ये प्रमुख वाटा तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथांच्या व देवाभाऊचे संकटमोचक गिरीश महाजन व सनातनी भ्रष्ट दादांचा आहे. त्याच बरोबर सर्व तत्कालीन आमदार, खासदार यांनी सुद्धा घटनात्मक अधिकाराने पैसे घेतले आहे. आता मात्र हे सर्व मंत्री, आमदार व खासदार असहाय्य झाले आहेत कारण महाराष्ट्र सरकार प्रचंड आर्थीक संकटात आले आहे. मार्च २०२६ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात राज्याचे कर्ज १० लाख कोटी रुपयांचे वर  होणार आहे,  त्यामुळे महाराष्ट्रातील अंदाजे १३ कोटी नागरिकांपैकी प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर कमीत कमी ८० हजार रुपयांचे कर्ज राहणार आहे, ही महाराष्ट्र निर्मिती पासून आजवरची सर्वात जास्त आर्थिक विपन्नावस्था आहे ,असे किशोर तिवारी यांनी सरकारी आकड्यांचा आधार घेत म्हटले आहे 

देवाभाऊंचा दावा खोटा 

या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या ठेवल्या त्या पुर्णपणे नियमांची पायमल्ली असुन यावर मुख्य सचिवांसह अर्थसचिवांनी हरकत घेतली आहे. सध्या नौकरदारांचे पगार देण्यासाठी कर्ज घेण्याची अवस्था सरकारवर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व सरकारी कंत्राटदारांची यंदा दिवाळी चांगली जाईल हा देवाभाऊंचा दावा धांदात खोटा आहे. फक्त भाजपच्या सर्व कंत्राटदार मंत्री, आमदार यांची देयके देण्यात येतील व यासाठी आपले राज्यकर्ते आत्महत्या केलेल्या कंत्राटदारांच्या टाळूवरील लोणी खातील, त्यामुळे देवाभाऊंनी जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिध्दीचा हव्यास टाळून कंत्राटदारांच्या आत्महत्या रोखण्याचे आवाहन  किशोर तिवारी यांनी केले आहे. 
=======================
प्रति, संपादक, जिल्हा प्रतिनिधी
वरील बातमी आपल्या प्रसिध्द वृत्तपत्रात प्रकाशित करावी, ही विनंती.

Tuesday, September 2, 2025

निखिल गडकरी और सारंग गडकरी:भारत के इथेनॉल बाज़ार में 0.६ % से भी कम हिस्सेदारी होने के बावजूद यह असत्य कोण फैला रहा है -किशोर तिवारी

 निखिल गडकरी और सारंग गडकरी:भारत के इथेनॉल बाज़ार में 0.६ % से भी कम हिस्सेदारी होने के बावजूद यह असत्य कोण फैला रहा है -किशोर तिवारी 

तारीख -३ सितंबर २०२५ 

सूचना युद्ध के युग में, धारणाएँ अक्सर वास्तविकता पर भारी पड़ती हैं इसका अनुभव मुझे नितिन गडकरी के खिलाफ जो उन्हके पुत्र  निखिल गडकरी और सारंग गडकरीएक सुनियोजित विवाद का केंद्र बन गए हैं  उनके पारिवारिक नाम और इथेनॉल क्षेत्र में उनके प्रवेश ने उन्हें राजनीतिक प्रतिद्वंद्वियों, विदेशी लॉबी और भ्रामक सूचना देने वाली मशीनों के लिए आसान निशाना बना दिया है लेकिन मैंने जब इस घृणित  प्रचार का सत्य जानना  प्रयास किया तो यह  तथ्य स्पष्ट होते हुए जो आज किसान नेता और विपक्ष की प्रमुख आवाज किशोर तिवारी ने दुनिया सामने रखे जो हर भारतीय को समझना जाहिए 

निखिल गडकरी और सारंग गडकरी इथेनॉल व्यवसाय भारत के कुल इथेनॉल उत्पादन में 0.६ % से भी कम का योगदान करते हैं। वे शीर्ष २०  उत्पादकों में भी नहीं आते। उनकी कंपनियाँ विविध उद्यम हैं, जिनके समेकित राजस्व में इथेनॉल का योगदान केवल ५ -१ ० % है।  भारत की हरित ईंधन क्रांति पर पिछले ४० साल्से खुली चर्चा करने वाले नितिन गडकरी को ध्रुवीकृत माहौल में, देश के ऊर्जा भविष्य को नियंत्रित करने वाले एकाधिकारवादियों के षड़यंत्र  रूप में  सामने आ रहा है। जब मै इस सुनियोजित विवाद का सत्य देखता हूँ तो वह एक  कॉर्पोरेट घोटाला नहीं, बल्कि पश्चिमी तेल माफिया द्वारा चलाया जा रहा एक गहन सरकारी अभियान है जो भारत की इथेनॉल क्रांति को बदनाम करने के लिए बेताब है, जिससे उनके वैश्विक पेट्रो-डॉलर प्रभुत्व को खतरा है यह गंभीर सत्य किशोर तिवारी उजागर किया है '. 

भारत में इथेनॉल: एक नीति-संचालित आवश्यकता बल देना गुनाह साबित हो रहा है 

भारत सरकार ने का पंतप्रधान मनमोहन सिंग के कल में  लक्ष्य २०२५  तक २० % इथेनॉल मिश्रण (ई20) करना है। इसके लिए इथेनॉल उत्पादन में बड़े पैमाने पर वृद्धि की आवश्यकता अपर जोर दिया । इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए, चीनी मिलों, कृषि उद्योगों और निजी कंपनियों को इथेनॉल उत्पादन में विविधता लाने के लिए प्रोत्साहित किया गया। देश भर में सैकड़ों कंपनियाँ इसमें शामिल हैं। इनमें से, सियान  एग्रो इंडस्ट्रीज (निखिल गडकरी से जुड़ी) और मानस एग्रो (सारंग गडकरी से जुड़ी) बहोत  छोटी कंपनियाँ शामिल है जो राष्ट्रीय इथेनॉल उत्पादन में 0.६ % से भी कम सियान और मानस मिलकर भारत के इथेनॉल उत्पादन में एक अंश का योगदान करते हैं लेकिन नितिन गडकरी १०० टक्का बदनाम किया जा रहा । इंडियन ऑयल, हिंदुस्तान पेट्रोलियम और प्रमुख चीनी समूह जैसी दिग्गज कंपनियाँ इस क्षेत्र में अपना दबदबा बनाए हुए हैं।आलोचकों का दावा है कि सियान एग्रो का जून २०२५  का राजस्व जून २०२४  की तुलना में "बढ़ा-चढ़ाकर" बताया गया जा रहा  लेकिन सच्चाई यह है कि उनकी सहायक कंपनियों का अधिग्रहण सितंबर २०२४  में किया गया था। स्वाभाविक रूप से, जून २०२५  के समेकित परिणामों में वे अधिग्रहण शामिल हैं, जबकि जून २०२४  के परिणामों में नहीं। कोई भी लेखाकार इस बात की पुष्टि करेगा कि यह मानक समेकन है, हेरफेर नहीं है यह चौकानेवाली बात आज किशोर तिवारी दुनिया के सामने रखी 

अगस्त -सितम्बर २०२५ यह षड़यंत्र किसलिए 

अगर आंकड़े स्पष्ट रूप से साबित करते हैं कि गडकरी के बेटे बड़े क्षेत्र में छोटे खिलाड़ी हैं, तो इतना शोर क्यों है? इसका जवाब उनके व्यवसायों में नहीं, बल्कि उनके पिता की राजनीति में है।नितिन गडकरी पिछले ४० सालसे  भारत में इथेनॉल के सबसे मुखर समर्थक रहे हैं। उन्होंने लगातार वैश्विक तेल हितों को उठाया है, स्वच्छ विकल्पों, ग्रामीण सशक्तिकरण और आत्मनिर्भरता की वकालत की है। इथेनॉल मिश्रण को बढ़ावा देकर, वे पश्चिमी तेल माफिया को सीधे चुनौती देते हैं जो एक ऐसा गिरोह जो भारत के बड़े पैमाने पर कच्चे तेल के आयात पर फलता-फूलता है जीनके आसपास दशकों से, वैश्विक व्यवस्था तेल के इर्द-गिर्द घूमती रही है। पेट्रो-डॉलर प्रणाली ऊर्जा व्यापार में पश्चिमी प्रभुत्व सुनिश्चित करती है। अगर भारत में इथेनॉल का विस्तार किया जाए, तो यह निर्भरता कम हो जाती है। इथेनॉल मिश्रण में हर १ % की वृद्धि तेल आयात से अरबों डॉलर की बचत में तब्दील हो जाती है। इसे २० % से गुणा करें, और आप समझ जाएँगे कि वैश्विक तेल लॉबी इस निर्णय से किसलिए घबराई हुई हैं।लेकिन संघ विरोधी अच्छे पत्रकार अपने आप को गंदी  राजनीति में, किसी नेता को बदनाम करने का सबसे आसान तरीका अपनाते है निर्दोष परिवार को निशाना बनाना है बहित ही दुर्भाग्यपूर्ण है ,तिवारी इस इथेनॉल विवाद पर अपनी बेबाक राय रखी  ।

तेल माफिया नितिन गडकरी के खिलाफ षड़यंत्र  कैसे रच रहे है 

पश्चिमी तेल माफिया जानता है कि इथेनॉल उनके मुनाफ़े के लिए ख़तरा है। अगर भारत २० % मिश्रण हासिल कर लेता है तो भारत को विदेशी मुद्रा में सालाना करीबन ६  अरब डॉलर की बचतहोने वाली है और कृषि उपज के लिए एक नया, स्थिर बाज़ार मिलेगा। किशोर तिवारी ने कहा क्या उद्यमिता को अपराध मानते है और इस विवाद के मूल में एक खतरनाक सवाल है: क्या राजनेताओं के बच्चों को उद्यमिता से प्रतिबंधित कर दिया जाना चाहिए?,निखिल गडकरी और सारंग गडकरी को किसी भी नागरिक की तरह व्यवसाय चलाने का पूरा अधिकार है। उनके संचालन पर भी अन्य लोगों की तरह ही कानून, ऑडिट और खुलासे लागू होते हैं। केवल इथेनॉल क्षेत्र में मौजूद होने के कारण उन्हें बदनाम करना न्याय नहीं, बल्कि पूर्वाग्रह है।अगर उनके व्यवसायों की राष्ट्रीय हिस्सेदारी ५० % होती, तो जाँच समझ में आती। लेकिन 0.६ % से भी कम होने पर, यह आक्रोश बेतुका है। यह भ्रष्टाचार का नहीं है। यह राजनीतिक बदनामी का है ,तिवारी आगे कहा। नितिन गडकरी यह साफ और स्पष्ट विचारधारा के इंसान है उन्हें १९७४ से करीब जानता हूँ और मुझे मेरा विवेक बाध्य करता है की मुझे यह सत्य बारबार बोलना चाहिए बिकी हुई मीडिया उसे कितनाभी दबाएँ ,तिवारी आखरी में जोड़ा।  

==============================